ताप सर्दी साठी मेडीकल मध्ये जाऊन मनानेच इंग्रजी गोळ्या घेता का? मग त्याऐवजी त्रिभुवन किर्ती ही आयुर्वेदिक 1गोळी दिवसातून 3वेळा, 1चमचा आल्याचा रस व 1चमचा मधातून तीन दिवस घ्या.
ताप असेल, अधिक प्रमाणात शिंका येत असतिल, हात, पाय, पाठ दुखत असतिल, चालले असता दुखणे वाढत असेल, थंडी वाटत असेल, गरम पदार्थ खावेसे वाटत असतिल, तोंडाची चव गेली असेल, कोरडा खोकला येत असेल, घसा दुखत असेल, पाणी पितांना सुद्धा त्रास होत असेल अशा वेळी त्रिभुवन किर्ती खूपच उपयोगी आहे.
कृत्रिम केमिकल्स शरीरात जाणार नाही ह्याची काळजी आपण स्वत:च घेतली पाहिजे.
टीप - त्रिभुवन किर्ती लहान मुलांना देऊ नये.
Vd Pratibha Bhave
