**********
संदर्भ - ग्रंथ आयुर्वेद भास्कर - page no 242, वैद्य मामा गोखले
*********
1) विशेषतः जंतु शास्त्राच्या शोधामुळे प्रतिबंधक उपायामध्ये व काही वेळा रोगनाशक उपायामध्ये विलक्षण क्रांती झाली आहे.
2) जी साध्या डोळ्यांना दिसत नाही ते सूक्ष्म दर्शकाच्या साहाय्याने दिसते आणि ते आपण नाकारु शकत नाही.
3) जंतूचे ज्ञान हेआयुर्वेदामध्ये सुद्धा अनुमानाने त्यांची लक्षणे सांगितली आहेत.
4) अर्वाचीन शास्त्रानुसार जंतूंना मारक औषधे(antibiotics) आहेत. पण ती विषारी आहेत
5) आयुर्वेदाला ते मान्य नाही कारण विषारी द्रव्ये ही तात्पुरती फायदा देतील परंतु त्यांचे दुष्परिणाम मागे ठेवूनच.
6) मनुष्य शरीरामध्ये सवयी निर्माण करणारी द्रव्ये ही प्रायः विषारी च द्रव्ये असतात. उदा. अफू, गांजा, भांग, मद्य, antibiotics, यामुळे शरीराला चटक लागते, शीघ्र उत्तेजन व सुख मिळते आणि म्हणून तेथे आकर्षिला जातो.
Vd Pratibha Bhave
BAMS MD Ayu,
Obstetrics and gynecology 8766740253