-माता 'सरस्वती' ला नमन.
-वसंत ऋतुला भारत वर्षात फार महत्व आहे.
- भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये स्पष्ट म्हणतात 'ऋतु मध्ये मी वसंत आहे'.
- माता सरस्वती पृथ्वी वर वसंत पंचमीला अवतीर्ण झाली. म्हणून ह्यादिवशी विशेष पूजन केले जाते.
-वसंत ऋतुत मध्ये पृथ्वी माता स्वतःमध्ये असलेल्या अग्नि चे सृजन शक्ती रुपांतर करते,वनस्पती भरपूर फुले फळांनी युक्त होतात.
-वसंतात कोकीळेला सुद्धा कंठ फुटतो.
-संपूर्ण सृष्टीत असलेली मळभ दूर होऊन टवटवीतपणा येतो.
-प्रत्येकाने मनातील व शरीरातील मळभ दूर करण्यासाठी माता सरस्वतीचे दर्शन पुजन करावे ,तसेच वमन कर्म करुन ब्राम्हीप्राश औषध घ्यावे.
Vd Pratibha Bhave
BAMS MD Ayu
Obstetrics and gynecology
8766740253
No comments:
Post a Comment