Monday, 21 February 2022

आज वसंत पंचमी.

-माता 'सरस्वती' ला नमन. 

-वसंत ऋतुला भारत वर्षात फार महत्व आहे.

 - भगवान श्रीकृष्ण  गीतेमध्ये स्पष्ट म्हणतात  'ऋतु मध्ये मी वसंत आहे'. 

- माता सरस्वती पृथ्वी वर  वसंत पंचमीला अवतीर्ण झाली. म्हणून ह्यादिवशी विशेष पूजन केले जाते. 

-वसंत ऋतुत मध्ये पृथ्वी माता स्वतःमध्ये असलेल्या अग्नि चे सृजन शक्ती रुपांतर करते,वनस्पती भरपूर फुले फळांनी युक्त होतात. 

-वसंतात कोकीळेला सुद्धा कंठ फुटतो. 

-संपूर्ण सृष्टीत असलेली मळभ दूर होऊन टवटवीतपणा येतो. 

-प्रत्येकाने मनातील व शरीरातील मळभ दूर करण्यासाठी माता सरस्वतीचे दर्शन पुजन करावे ,तसेच वमन कर्म करुन ब्राम्हीप्राश औषध घ्यावे. 

Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 

8766740253

No comments:

Post a Comment

Regimen of diet according to Ayurveda (भोजन करण्याचे आयुर्वेदोक्त नियम)

1) काले – Food should be taken at the proper time, 2)   सात्म्ये-food should be familial, acceptable  3) शुचि – it should be clean 4) हितं -...