Monday, 16 May 2022

PCOS /PCOD ह्या आजारात जलौकावचरण (Leech Therapy)

 PCOS /PCOD ह्या आजारात जलौकावचरण (Leech Therapy) 

—------------------------

1) PCOSह्या आजारात पाळी फार उशिरा उशिरा ने  येते. वजन वाढत जाते. त्वचेला काळपटपणा येतो. सोनोग्राफी मध्ये ovaries सुजलेल्या दिसतात. रक्त तपासणी मध्ये serum insulin वाढलेले दिसते. पुरुषी Hormones - Testosterone वाढते. त्यामुळे अंगावर, हनुवटीवर गालावर, मिशा upper lips अधिक प्रमाणात केस येऊ लागतात. 

2) ह्याला आयुर्वेद औषधी गोळयांबरोबर leech therapy केली तर लवकर सुधारणा होते. 

-ह्या आजाराला आयुर्वेदात स्थौल्यामुळे होणारा आर्तव क्षय असे म्हणतात 

3) ह्यात वमन, बस्ति, उद्वर्तन व जलोकावचरण(leech therapy) हे उपचार केल्यास गुण येतो. 

4) वरील उपचारांना वजन लवकर कमी होउन ovaries ची सुज कमी होते व पाळी दर महिन्याला सुरळीतपणे येऊ लागते

5) ह्या उपचाराने शरीरात साठलेले विषारी पदार्थ निघुन जातात. नविन चांगले शरीर घटक तयार होतात. 

6) PCOS मुळे गर्भ राहण्यास, गर्भ टिकण्यास अडचणी येतात. अशावेळी ह्या उपचाराने सुदृढ गर्भधारणा होते.  

7) ह्या उपचाराने शरीरात साठलेले विषारी पदार्थ निघुन जातात व नविन चांगले शरीर घटक तयार होतात त्यामुळे पाळीच्यावेळी च्या तक्रारी जसे पोट दुखणे, कंबर दुखणे, अंगावर खूप कमी जाणे किंवा जास्त जाणे, गर्भाशययात गाठी होणे ह्या तक्रारी सुध्दा दूर होतात 

8) विदेशात सुद्धा, जेथे आयुर्वेद सारखे परंपरागत चिकित्सा प्रणाली आहेत, तेथे PCOS साठी शास्त्रीय पद्धतीने Leech therapy केल्या जाते. 


Ref - A review on Iranian Traditional Medicine about Leech Therapy in Polycystic Ovary Syndrome

Document Type : Review Article

“Ehtebas tams”.

Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 

8766740253

लहान मुलांचे दात येतांना अतिशय उपयोगी असे औषध

 लहान मुलांचे दात येतांना अतिशय उपयोगी असे औषध

'दन्तोद्भेदगदान्तक रस'

*********



1) लहान मुलांना दात येतांना अनेक तक्रारी निर्माण होतात 

द्रवमलप्रवृत्ती होणे, उलटय़ा होणे, पोट दुखणे, ताप येणे, चिडचिडपणा, अपचन, किरकिर करणे, रडणे, अशी लक्षणे निर्माण होतात 

2) ह्या औषधी गोळ्यांनी कुठल्याही प्रकारचा त्रास न होता  सहजपणे चांगले दात येतात. 

3) दात येतांना हिरड्या शिवशिवतात, भरपूर लाळ येते, हातात येईल ती वस्तू हिरड्यांनी चावतात, परीणामस्वरुप तयार होणारा रस बाळाच्या पोटात जातो व निरनिराळ्या तक्रारी निर्माण होतात. 

4) ह्या औषधी गोळ्यांची क्रिया हिरड्यांवर होउन ते पोटात जाते व पाचनक्रिया उत्तम राहते व सहजपणे दात येतात 

5) ह्या गोळ्यांमध्ये ओवा, हळद, सुंठ, जेष्ठमध, पिंपळी, काकडशिंगी, नागरमोथा, लोह, शंख अशी अनेक प्रकारची पाचन सुधारणार, जंतू नष्ट करणारी, हाडे मजबुत करणारी, रक्त  व व्याधीक्षमत्व वाढवणारी औषधे आहेत. 

6) आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार लहान मुलांना दात येतांना हे औषध प्रत्येकाने द्यावे. 

Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 

8766740253

Monday, 21 February 2022

आयुर्वेद चिकित्सा व अर्वाचीन चिकित्सा (allopathy) यामध्ये तुलनात्मक विचार-

**********

संदर्भ - ग्रंथ आयुर्वेद भास्कर - page no 242, वैद्य मामा गोखले

*********

1) विशेषतः जंतु शास्त्राच्या शोधामुळे प्रतिबंधक उपायामध्ये व काही वेळा रोगनाशक उपायामध्ये विलक्षण क्रांती झाली आहे. 

2) जी साध्या डोळ्यांना दिसत नाही ते सूक्ष्म दर्शकाच्या साहाय्याने दिसते आणि ते आपण नाकारु शकत नाही. 

3) जंतूचे ज्ञान हेआयुर्वेदामध्ये सुद्धा अनुमानाने त्यांची लक्षणे सांगितली आहेत. 

4) अर्वाचीन शास्त्रानुसार जंतूंना मारक औषधे(antibiotics) आहेत. पण ती विषारी आहेत 

5) आयुर्वेदाला ते मान्य नाही कारण विषारी द्रव्ये ही तात्पुरती फायदा देतील परंतु त्यांचे दुष्परिणाम मागे ठेवूनच. 

6) मनुष्य शरीरामध्ये सवयी निर्माण करणारी द्रव्ये ही प्रायः विषारी च द्रव्ये असतात. उदा. अफू, गांजा, भांग, मद्य, antibiotics, यामुळे शरीराला चटक लागते, शीघ्र उत्तेजन व सुख मिळते आणि म्हणून तेथे आकर्षिला जातो.


Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu, 

Obstetrics and gynecology 8766740253

आज वसंत पंचमी.

-माता 'सरस्वती' ला नमन. 

-वसंत ऋतुला भारत वर्षात फार महत्व आहे.

 - भगवान श्रीकृष्ण  गीतेमध्ये स्पष्ट म्हणतात  'ऋतु मध्ये मी वसंत आहे'. 

- माता सरस्वती पृथ्वी वर  वसंत पंचमीला अवतीर्ण झाली. म्हणून ह्यादिवशी विशेष पूजन केले जाते. 

-वसंत ऋतुत मध्ये पृथ्वी माता स्वतःमध्ये असलेल्या अग्नि चे सृजन शक्ती रुपांतर करते,वनस्पती भरपूर फुले फळांनी युक्त होतात. 

-वसंतात कोकीळेला सुद्धा कंठ फुटतो. 

-संपूर्ण सृष्टीत असलेली मळभ दूर होऊन टवटवीतपणा येतो. 

-प्रत्येकाने मनातील व शरीरातील मळभ दूर करण्यासाठी माता सरस्वतीचे दर्शन पुजन करावे ,तसेच वमन कर्म करुन ब्राम्हीप्राश औषध घ्यावे. 

Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu 

Obstetrics and gynecology 

8766740253

स्रीरोग मध्ये उपयोगी टेंबुरणी / तेंदु (Diospyros embryopteris)

1) चरक-संहितेत  उदर्द प्रशमन महाकषाय व सुश्रुत-संहिता के न्यग्रोध्रादि-गण मध्ये समावेश केलेला आहे. 

2) ह्या झाडांच्या पानाला तेंदूपाने म्हणतात व त्यापासून बिडी बनवतात 

3) फळे जवळपास चिकू सारखी लागतात व बियासुद्धा चिकूप्रमाणे दिसतात. 

गर्भिणी अवस्थेत ही फळे खाणे चांगले आहे 

4) विशेषतः गर्भिणी अवस्थेत मुतखड्याचा त्रास होत असेल  तर ही फळे खाल्याने मुतखडे बारीक होऊन बाहेर पडून जातात

5) गर्भाशयाला, गर्भाशय मुखाला सूज (cervicitis) ह्यामुळे स्राव, खाज येत असेल तर vaginal douching साठी फळे फार गुणकारी आहेत.

6) पिकायला आलेली फळे ठेचून त्यातील गर साफ करुन उन्हात सुकवावा. त्याचे लाल रंगाचे बारीक पातळ तुकडे बनतात. ते तुकडे काचेच्या बरणीत भरुन कोरड्या जागी ठेवून हवे तेव्हा vaginal douch साठी वापरता येतात . 


Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu

Obstetrics and gynecology 

8766740253

तरुण राहण्यासाठी चिकित्सा- (रसायन चिकित्सा)

व्याख्या - 

'यज्जराव्याधिविध्वंसि भेषजं तद्रसायनम् ll भै. र. रसायनप्रकरण

*जे औषध `जरा व्याधी `म्हणजे म्हातारपण नावाच्या आजाराला नष्ट करतो, म्हातारपण येऊ देत नाही त्याला रसायन म्हणतात. 

*ही चिकित्सा करण्याचे योग्य वय-

18 ते 45 हे वय योग्य होय. 

म्हणजेच युवावस्थेचा प्रारंभ झालयावर प्रौढावस्था येईपर्यंत रसायन चिकित्सा करावी

*रसायन चिकित्सेचे फायदे-

1) दीर्घ आयुष्य, स्मरणशक्ती, धारणाशक्ति, आरोग्य, मनाचे तारुण्य भाव, त्वचेची चकाकी,कांती, उत्तम स्वर, शरीर व इंद्रिय शक्ती वाढणे, वाणी ला सिद्धी, सकुशलकार्य सिद्धी प्राप्त होते. 

2) शरीरातील सर्व घटक पदार्थ , अवयव उत्तम प्रतीचे निर्माण होतात. 

Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu

Obstetrics and gynecology 

8766740253

डायबेटिस पेशंटसाठी

1) डायबेटिस पेशंट मध्ये अनेक विषारी पदार्थ शरीरात तयार होतात, रक्तात चिकटपणा वाढतो, प्रत्येक पेशीमध्ये अजीर्ण, अपचन(indigestion and disturbed metabolism) निर्माण झालेले असते. पेशी स्वतः चे अन्न घेण्यास असमर्थ असतात (insulin resistance). 

2) वसंत ऋतुत नैसर्गिक पणे शरीरात साठलेला कफ पातळ होऊ लागतो. शरीरातील कफासोबत मिसळलेले चिकट दुषित शरीर घटक सुद्धा कफामध्ये सुटू लागतात. 

3)  असा नैसर्गिक पणे पातळ झालेले, तरंगणारे विषारी घटकपदार्थ वसंत ऋतुंमध्ये वमन ह्या पंचकर्मापैकी एका कर्माने सहज बाहेर काढता येतात. 

4) वमनाने पचन सुधारते,अतिरिक्त वाढलेली चरबी पातळ होऊन निघून जाते. 

Insulin-Resistance कमी होतो,

5) ह्याशिवाय हातापायांची आग होणे, मुंग्या येणे,डोळ्यांच्या तक्रारी, चिडचिडपणा, ताकद कमी झाल्यासारखी वाटणे, पित्त होणे, पोट साफ न होणे, अॅसिडीटी अशा अनेक डायबिटीस रुग्णांच्या तक्रारी वमन केल्याने दूर होतात. 

6) खरे तर आयुर्वेदात निरोगी व रोगी सर्वांना सर्वांना वसंत ऋतुत वमन करावे असे सांगितले आहे, परंतु डायबेटिस चा रुग्णांनी विशेषतः करुन घ्यावे व आनंदाने आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करावे. 

Vd Pratibha Bhave 

BAMS MD Ayu

Prasutitantra Streeroga 8766740253

Regimen of diet according to Ayurveda (भोजन करण्याचे आयुर्वेदोक्त नियम)

1) काले – Food should be taken at the proper time, 2)   सात्म्ये-food should be familial, acceptable  3) शुचि – it should be clean 4) हितं -...