- साधारणपणे तुरट चवीचे पदार्थ थंड , पचायला थोडे हलके, कोरडेपणा आणणारे, रुक्ष गुणाचे असतात
- जखमांना वरुन लावले तर त्या लवकर भरुन येतात
- कफ शोषून घेतात, रक्तस्त्राव थांबवतात
***तुरट पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ल्यास
- हृदयात जडपणा येतो
- पोटात वायू साठतो. बद्धकोष्ठता होते .
- वात, मूत्र , शुक्र प्रवृत्ती ला अडथळा येतो
- शरीरातील रस रक्तादी वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो
- शरीराला काळपटपणा येतो, तहान लागते
- शरीराचे वजन कमी होऊन कृशता येते
- * प्रजनन क्षमता कमी होते
- * पक्षवध (paralysis), अर्दित (facial palsy) , इत्यादी वातरोग होतात.
संदर्भ - च.सू.26
तुरट पदार्थ :- जसे सुपारी, काथ, कच्ची फळे जसे केळी, कच्चा पेरू, कच्ची जांभूळ, हिरवी भोकर इत्यादी
Vd Pratibha Bhave Pune
8766740253
No comments:
Post a Comment