आयुर्वेद शास्त्रानुसार पुढिलप्रमाणे लक्षणे असल्यास आपल्याला रोग नाहीत असे समजावे.
1) नेहमीप्रमाणे भोजन करता येणे
2) मल मुत्रादींची प्रवृत्ती सहज होणे. त्यात कुठलाही अडथळा नसणे
3) दैनिक कामात उत्साह असणे
4) ज्ञानेंद्रिय व कर्मेन्द्रिय आपली आपली कर्मे करण्यास सक्षम असणे
5) शारिरीक व मानसिक दृष्ट्या बलवान असणे
6) मन सत्वगुणयुक्त असणे
संदर्भ :-च. सि. 12/9
No comments:
Post a Comment