यदौषधं बुद्धिं वर्धयति तद् बुध्दीवर्धकम् l
बुद्धिवर्धक कोणती औषधे, कुणाला , किती प्रमाणात किती दिवस द्यावी हे वैद्य परीक्षण करुन ठरवतो.
* काही औषधे मधुर गुणाची असतात.
गायी चे दूध, तूप, शतावरी,शंखपुष्पी,ब्राम्ही, जटामांसी हे शरीरात असलेल्या मज्जादी धातू वाढवून बुद्धी वाढवतात.
*काही औषधे कडू असतात . ती शरीरात, मेंदू त असलेला जडपणा दूर करून बुध्दी वाढवतात. जसे निर्गुंडी
*काही औषधे तिखट असतात.
ती हृदयातील साधक पित्त वाढवून बुध्दी वाढवतात.
जसे लसूण, ज्योतिष्मती,वेखंड, हिरडा.
**************
मग बुद्धिवर्धक औषधे कुणाला द्यावे?
1)लहान मुलांना द्यावे
संदर्भ:-
बालानाम् रसायन प्रयोगे बुध्दि वर्धकानां
द्रव्याणा मुपयोग: l
2) तसेच बुद्धीचे आजार जसे उन्माद(mania)
अपस्मार (epilepsy)
संदर्भ:-
तथा च उन्मादे , अपस्मारे च l
Vd G.A.Phadke
Dravyaguna shastram page no.31-32
*************
Vd Pratibha Bhave
Pune
8766740253
No comments:
Post a Comment