*उत्तम संतती निर्माण व्हावी तसेच ज्यांना गर्भधारणा होत नाही, स्त्रीसंग करण्यास अडथळा येतो त्यांनी
वाजीकरण उपचार करावे.
* रसायन चिकीत्सा केल्यानंतर च वाजीकरण चिकीत्सा करावी लागते
* वाजीकरण वारंवार करावे लागते. रसायन चिकित्सा मात्र वर्ष- दोन वर्षांतून तून एकदा केले तरी उपयोग होतो
*वाजीकरण केल्याने मन प्रसन्न होते.
शरीर पुष्टी होते, गुणवंत अपत्य प्राप्ती होते
अबाधित वंशपरंपरा सुरु होते( sex hormones normal होतात) व संप्रहर्षण, स्त्रीसंग प्रवृत्ती साठी इच्छा व शक्ती येते .
वाजीकरण उपचाराने शरीराला बल व तेज विशेष रुपात मिळते. त्यामुळे पुरुष आकर्षक होतो.
……..भवत्यतिप्रिय: स्त्रीणाम् येन येनोपचीयते l
तद्वाजीकरणं तद्धी देहस्योर्जस्करं परम् ll
संदर्भ:-अष्टांग हृदय वाजीकरणविधि:
***************
Vd Pratibha Bhave
Ayurvedic Gynaecologist
MD Ayu obstetrics and gynaecology
Pune.
8766740253
No comments:
Post a Comment