*रोगप्रतिकारशक्ती
*आरोग्य
*आयुष्य
*प्राण
-हे चारही शरीरात असलेल्या अग्नि वर अवलंबून आहेत असे #आयुर्वेदाचे मत आहे.
-अग्नि म्हणजे पचनशक्ती.
-अन्नपान हे पाचन करणाऱ्या अग्निचे इंधन आहे.
-हे इंधन योग्य रुपात मिळाले तर अग्नि उत्तम राहतो. इंधन योग्य नसेल तर अग्नि नष्ट होतो. म्हणून अन्न हे नियम पूर्वक घ्यावे. आपले प्राण अन्नावर अवलंबून आहे.
-अग्नि बिघडला की रोगप्रतिकार क्षमता कमी होते. आरोग्य बिघडते. आयुष्य कमी होते. प्राणज्योत नष्ट होते.
म्हणूनच -
*अन्नाला' ब्रम्ह '
*शरीरातील अग्निला 'यज्ञ'
*अन्न खाणे,जेवण करणे ह्याला 'यज्ञकर्म 'म्हटले आहे
***********
'बलमारोग्यमायुश्च प्राणाश्चlग्नौ प्रतिष्टिता: l
अन्नपान इंधनैश्चlग्निर्ज्वलति व्येति चान्यथा ll 342ll '
च. सू.27
Vd Pratibha Bhave,Pune
No comments:
Post a Comment