आहारात- जुन्या तांदुळा चा भात, मूग कुळीथाचे कढण, कारले, कर्कोटक, काटवल, शेवग्याच्या शेंगा, मूळा, घोळभाजी, डाळिंब, त्रिफळा, मध,
जंगली पशु-पक्षांचेसूप, कडू,तिखट व तुरट चवीचे पदार्थ खावे.
**********
आहारात-दुधाचे पदार्थ, गुळ साखरेचे पदार्थ, मासे, समूद्रातील जीव(Sea food), दलदलीच्या प्रदेशातील प्राण्यांचे मांस,गार हवा, दिवसा झोपणे,उलटी रोकून धरणे, थंड पाण्याने आंघोळ, खूप वेळ उन्हात बसणे, विरुद्ध आहार, तेलकट आंबट गोड पदार्थ, पचायला जड अन्नपान हे करु नये.
*******
उपचार - वमन, विरेचन, लेप, रक्तमोक्षण हे आयुर्वेदिक उपचार व वर दिलेल्या आहार विहार पाळले तर हा आजार पूर्णपणे कायमचा बरा होतो.
**********
संदर्भ :भै. र. 55/45-55
Vd Pratibha Bhave
8766740253
No comments:
Post a Comment