Thursday, 22 September 2022

अंगावर पित्त उठत असेल तर अ‍ॅलर्जी च्या गोळ्या खाण्यापेक्षा आहारात बदल करावा.

आहारात- जुन्या तांदुळा चा भात, मूग कुळीथाचे कढण, कारले, कर्कोटक, काटवल, शेवग्याच्या शेंगा, मूळा, घोळभाजी, डाळिंब, त्रिफळा, मध, 

जंगली पशु-पक्षांचेसूप, कडू,तिखट व तुरट चवीचे पदार्थ खावे. 

**********

आहारात-दुधाचे पदार्थ, गुळ साखरेचे पदार्थ, मासे, समूद्रातील जीव(Sea food), दलदलीच्या प्रदेशातील प्राण्यांचे मांस,गार हवा, दिवसा झोपणे,उलटी रोकून धरणे, थंड पाण्याने आंघोळ, खूप वेळ उन्हात बसणे, विरुद्ध आहार, तेलकट आंबट गोड पदार्थ, पचायला जड अन्नपान हे करु नये. 

*******

उपचार - वमन, विरेचन, लेप, रक्तमोक्षण हे आयुर्वेदिक उपचार व वर दिलेल्या आहार विहार पाळले तर हा आजार पूर्णपणे कायमचा बरा होतो. 

**********


संदर्भ :भै. र. 55/45-55

Vd Pratibha Bhave 

8766740253

No comments:

Post a Comment

Regimen of diet according to Ayurveda (भोजन करण्याचे आयुर्वेदोक्त नियम)

1) काले – Food should be taken at the proper time, 2)   सात्म्ये-food should be familial, acceptable  3) शुचि – it should be clean 4) हितं -...