1) हे पाणी शरिरात चिकटपणा निर्माण होउ देत नाही
2) पचायला हलके असते
3) पित्ताच्या तक्रारी असणाऱ्यांनी असे पाणी पिल्याने फायदा होतो 4)परंतु रात्री पाणी उकळून सकाळी पिणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही,कारण त्याने शरिरात वात, पित्त व कफ यांचे संतुलन बिघडतेसं
संदर्भ :अष्टांगहृदय सूत्रस्थान 5
No comments:
Post a Comment