Saturday, 29 June 2019

उकळून गार केलेले पाण्याचे गुणधर्म


1) हे पाणी शरिरात चिकटपणा निर्माण होउ देत नाही
2) पचायला हलके असते
3) पित्ताच्या तक्रारी असणाऱ्यांनी असे पाणी पिल्याने फायदा होतो 4)परंतु रात्री पाणी उकळून सकाळी पिणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही,कारण त्याने शरिरात वात, पित्त व कफ यांचे संतुलन बिघडतेसं

संदर्भ :अष्टांगहृदय सूत्रस्थान 5

No comments:

Post a Comment

Regimen of diet according to Ayurveda (भोजन करण्याचे आयुर्वेदोक्त नियम)

1) काले – Food should be taken at the proper time, 2)   सात्म्ये-food should be familial, acceptable  3) शुचि – it should be clean 4) हितं -...